१३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात निपाणी इथं १३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला.

शहरातल्या चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानं त्यांनी अल्पवयीन वधु- वरांच्या पालकांचं समुपदेशन केलं. तसंच अल्पवयीन मुलीला औरंगाबाद इथल्या बालगृहात ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image