अत्यावश्यक सेवांसाठी मुंबईत उपनगरीय रेल्वे सुरु होण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन


मुंबई : मुंबईमधे अत्यावश्यक सेवांसाठी उपनगरीय गाड्यांची वाहतूक पुन्हा सुरु होणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोविड-19 चा धोका अद्याप कमी झालेला नाही, कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचं पालन केलं नाही, तर पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागेल, असं ते म्हणाले. 


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image