इतर मागासवगीर्गीय- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवूणं देणं ही शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी असल्याचं, जयंत पाटील यांचं प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवगीर्गीय- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवूणं देणं ही शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी असल्याचं, पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल गडचिरोली इथं जाहीर सभेत ते बोलत होते. पेसा कायद्यामुळे आदिवासींना संरक्षण मिळालं आहे, मात्र ओबीसींवर वारंवार अन्याय केला जात आहे. त्याकडे केंद्र आणि राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचं पाटील म्हणाले. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image